• LETEST NEWS
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • LIFESTYLE
  • LITERATURE
  • Article
  • Politics
The Voice of Mumbai
Advertisement
  • LETEST NEWS
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • LIFESTYLE
  • LITERATURE
  • Article
  • Politics
No Result
View All Result
  • LETEST NEWS
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • LIFESTYLE
  • LITERATURE
  • Article
  • Politics
No Result
View All Result
The Voice of Mumbai
No Result
View All Result
Home LETEST NEWS

तिस-या लाटे पासून करा मुलांचे संरक्षण

The Team by The Team
August 3, 2021
in LETEST NEWS
0
तिस-या लाटे पासून करा मुलांचे संरक्षण
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुसऱ्या लाटेत अनेक मुलांना कोरोना ची लागण झाली होती बहुतेक मुलांमध्ये सौम्य लक्षणं होती .खूप कमी मुलांमध्ये गंभीर लक्षणे दिसून आली होती. आगामी लाटेत ही असच काही घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना च्या तिसर्‍या लाटेत मुलांना जास्त संसर्ग होईल या कारणामुळे आज पालक खूप चिंतेत आहेत .कारण मुलांसाठी कोरोनाची लस अजून आलेली नाही.दुस-या लाटेत अनेक मुलांना कोरोनाची लागण झाली होती.खूप कमी मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षण दिसून आली होती. येणा-या तिस-या लाटेतही असच होईल अशी शक्यता वाटते. मुलांचे शारीरिक , मानसिक आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती कशी बळकट करावी; जेणे करून मुलाला संसर्ग होऊ नये
झालाच तरी तो लवकर बरा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

1) संतुलित आहार

संतुलित आहार मुलांचा आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत होतो मुलं कुपोषण आणि लठ्ठपणा बळी पडत नाहीत आजारी पडण्याची शक्यता कमी असते .आणि त्या संसर्गातून लवकर बरे होतात सर्व पोषक घटक कार्बोहायड्रेड फायबर प्रथिने चरबी जीवनसत्त्वं आणि खनिजं मुलांच्या दैनंदिन अन्नात समाविष्ट केले पाहिजे .यासाठी अनेक प्रकारचे अन्न दिले पाहिजे. मुलांच्या आहारात फळं, भाज्या, तृणधान्य ,प्रोटीन युक्त पदार्थ यांचा समावेश हवा. विविध रंगांच्या भाज्या आणि फळात अन्नात भरपूर प्रमाणात वापरले पाहिजे .यात सर्व प्रकारची जीवनसत्त्वं खनिजं , अॕन्टी – आॕक्सिडंटस असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.

२. पाणी

मुलांना दररोज आठ ते दहा ग्लास पाणी द्यावे .शरीराचं तापमान पाण्याला नियंत्रित होते, हे शहरातील सर्व पोषक घटकांच्या हालचालीचे स्रोत आहे. तसंच पाणी प्यायल्यामुळे मुलांना दिवसभर ताजेतवाने राहता येते. आणि खाल्लेल्या अन्नाच्या पचण्यास मदत होते.

३. व्यायाम आणि खेळ
मुलांचा शारीरिक मानसिक आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती व्यायाम तसेच खेळामुळे चांगली राहते .व्यायाम केल्याने हृदय फुप्फुसे स्नायू आणि हाडं मजबूत होतात . मुलं लठ्ठपणाला बळी पडत नाहीत .आणि व्यायामामुळे नकारात्मक विचारांचं चक्र मोडतं.

४. मुलांचे लसीकरण

पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना स्वाइन फ्लू, न्युमोनिय, टॉयफाईड ,डेंग्यू ,गोवर होण्याची शक्यता असते .हा संसर्ग करोना सह झाला तर तो घातक असल्याचा सिद्ध होईल हे सर्व रोग लस्सी द्वारे रोखता येतात म्हणून लहान मुलांना लस देणे अत्यंत आवश्यक आहे.

५. पुरेशी झोप

चांगली झोप रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवते .कमी झोपेमुळे शरीरातील नैसर्गिक किलर पेशी कमी होतात. संसर्गाची शक्यता जास्त असते मुलांनी एक वर्षापर्यंत 14 ते 16 तास एक ते तीन वर्षापर्यंत 11 ते 14 तास आणि लहान मुलांनी शाळेनंतर 10 ते 13 तास झोप घेतली पाहिजे.

६. मुलांच्या मानसिक आरोग्यास प्रोत्साहन द्यावे

चार पैकी एका मुलाची उदासीनता चिंता चिडचिडेपणा एकटेपणा विचारीत पण आणि कोरोनामुळे एकाग्रतेचा अभाव आढळतो .मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मुलांची सकारात्मक संभाषण करा त्यांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकून घ्या. त्यांचे शब्द गांभीर्याने घ्या .त्यांच्याशी नकारात्मक बोलू नका . अभ्यासावर जास्त लक्ष देऊ नका. त्यांच्यावर दबाव टाकू नका. मुलांबरोबर व्यायाम आणि योग करणे ही पालकांची जबाबदारी आहे पालकांनी मुलांशी संवेदनशीलपणे वागले पाहिजे त्यांना जे काही सांगायचं आहे ते त्यांनी बोललेलं पालकांनी शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे.

७. मुलांनी काय खाऊ नये ?

सॉफ्ट ड्रिंक ,आईस्क्रीम ,केक, चायनीज, कुकीज ,पिझ्झा ,,बर्गर फास्टफूड, तळलेला चीज ,सॉस फ्लेवर्ड मिल्क आणि प्रोसेस फूड हे पदार्थ मुलांना देऊ नयेत. हे सर्व जळजळ वाढवणारे आहेत. त्यामुळे पित्त ही होते. आणि मुलांना त्रास होऊ शकतो.

Like this:

Like Loading...

Related

Previous Post

जाणून घ्या पॅनिक अटॅकची लक्षणे कोणती आहेत? आणि त्यावर काही उपचार

Next Post

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अदानीचे साइन बोर्ड तोडले

The Team

The Team

Next Post
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अदानीचे साइन बोर्ड तोडले

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अदानीचे साइन बोर्ड तोडले

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Stay Connected test

  • 935 Fans
  • 345 Followers
  • 15.4k Follower
  • 139 Followers
  • 11.2k Followers
  • 204k Subscribers
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

October 3, 2018
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प.

May 4, 2021

टीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात?

October 3, 2018

दहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट

April 7, 2018

‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान

1

शरद पवार साधणार तरुणांशी संवाद

1

23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

0
हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

0

23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

June 8, 2023

Harnessing the power of VR with Power Rangers and Snapdragon 835

June 7, 2023

So you want to be a startup investor? Here are things you should know

June 6, 2023

Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

June 5, 2023

Recent News

23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

June 8, 2023

Harnessing the power of VR with Power Rangers and Snapdragon 835

June 7, 2023

So you want to be a startup investor? Here are things you should know

June 6, 2023

Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

June 5, 2023
The Voice of Mumbai

© 2023 The Voice of Mumbai

Navigate Site

  • LETEST NEWS
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • LIFESTYLE
  • LITERATURE
  • Article
  • Politics

Follow Us

No Result
View All Result
  • LETEST NEWS
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • LIFESTYLE
  • LITERATURE
  • Article
  • Politics

© 2023 The Voice of Mumbai

%d bloggers like this: