मुंबई : राज्यत थंडीचा कहर आता चांगलाच वाढला आहे. आज अहमदनगरमध्ये थंडीचा जोर अधीक आहे. नगरचा पारा ७.१ अंशांवर घसरला आहे. नगरप्रमाणेच नाशिक, नागपूर, औरंगाबाद तसंच मुंबईतही थंडीचा कडाका वाढला असून पारा 15.7 अंशांवर गेला आहे.
अहमदनगर- ७.१, नाशिक- ७.५; पुणे- ८.४, नागपूर- ८.४,
We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.
© 2018 The Voice Of Mumbai