• Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
Sunday, January 24, 2021
  • Login
The Voice of Mumbai
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
The Voice of Mumbai
No Result
View All Result
Home LETEST NEWS

दीड दिवसाचा गणपती कितपत योग्य?

Ravi ChavanbyRavi Chavan
August 26, 2017
inLETEST NEWS
0 0
0
दीड दिवसाचा गणपती कितपत योग्य? 
0
SHARES
306
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय शास्त्रात म्हटले आहे अतिथी देवो भव: आपल्या देशात पाहुण्यांना देवाचा स्थानं दिलं जातं किंबहुना देवाप्रमाणेच आपण घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करत असतो. मात्र,  विद्येचा आराध्य दैवत श्री गणपतीचा आपल्या हट्टासाठी अवमान करण्यात आपली पीढी सरसावलेली दिसते. दरवर्षी गणेश चतुर्थीला संपूर्ण देशात गणपतीचे आगमण होत असते. राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात मोठा सणच जणू साजरा होतो. अनेक मंडळ यानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवितांना दिसतात. कुठे १० दिवसाचा घरगुती गणपती तर कुठे ५ दिवसांचा गणपती. मात्र एक खटकणारी गोष्ट जरी कुठलीही असेल तर ती आहे दीड दिवसाचा गणपती…खरच दीड दिवसाचा गणपती बसवणे कितपत योग्य आहे? 

आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना एवढ्या लवकर पाहुणचार करुन परत पाठवत नाही. एकीकडे साक्षात ईश्वराच्या बाबतीत असं का घडतयं? लोकं म्हणतील आमच्याकडे वेळ नाही म्हणून आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो. पण दीड दिवसात आपण कसे आणि किती आध्यात्मिक होवू शकतो. आणि जर का आपण एवढ्या कमी वेळेत गणपतीशी एकरुप होऊ शकत नाही तर मग काय गरज आहे दीड दिवसाच्या गणपतीची. काहींजण म्हणतील हा आमचा धार्मिक प्रश्न आहे पण जर का आपण साक्षात इश्वराचाच याप्रसंगी अवमान करतोय तर मग धर्म गेला कुठे? आपण जास्तच भौतिकवादी झालोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ते गणपती बसवत आहेत ना म्हणून आम्हीही गणपती बसविणार मग दीड दिवसाचा का होईना. किती तत्वशून्य झालोय आम्ही. खोट्या प्रतिष्ठेपोटी गणपतीचाही खेळ बनवून ठेवलाय. पण खरच आपण जी पद्धत अवलंबली आहे ती योग्य आहे का? आपण फक्त शोबाजी करण्यासाठी तर गणपती बसवत नाही ना? कारण एवढ्या अल्प वेळेत गणपतीची आराधना करुन  विसर्जन करणे कसे शक्य आहे? म्हणजे दीड दिवसाचा गणपती, दीड दिवसाची शोबाजीच तर नाही ना?

– रवी चव्हाण 

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

Ravi Chavan

Ravi Chavan

  • Trending
  • Comments
  • Latest

मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

October 3, 2018

बंजारा छोरी घेणार उडान!

May 4, 2018

टीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात?

October 3, 2018

दहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट

April 7, 2018

‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान

1

शरद पवार साधणार तरुणांशी संवाद

1

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन…

0
हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

0

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन…

January 23, 2021

एमआयडीसी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजकांसोबत बैठक…

January 22, 2021

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय.

January 19, 2021
Hi this test post

Hi this test post

January 10, 2021

Recent News

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन…

January 23, 2021

एमआयडीसी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजकांसोबत बैठक…

January 22, 2021

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय.

January 19, 2021
Hi this test post

Hi this test post

January 10, 2021

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Article
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • HEALTH
  • LETEST NEWS
  • LIFESTYLE
  • Literature
  • Maharashtra
  • My Mumbai
  • Politics

Recent News

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन…

January 23, 2021

एमआयडीसी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजकांसोबत बैठक…

January 22, 2021

© 2018 The Voice Of Mumbai

No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE

© 2018 The Voice Of Mumbai

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
%d bloggers like this: