• Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
Thursday, August 18, 2022
  • Login
The Voice of Mumbai
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
The Voice of Mumbai
No Result
View All Result
Home Article

चिंतेचा रोग

Ravi Chavan by Ravi Chavan
September 24, 2018
in Article
0
0
SHARES
136
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चितेवरचा माणूस जळताना दिसतो आणि त्याच अस्तित्व नष्ट होत, पण चिंतेत असणारा माणूस धुमसत असतो आतल्या आत, ज्याचा धुरही दिसतं नाही आणि झळयाही दिसत नाहीत इतरांना. चिंता माणसाला पोखरत जाते वाळवी लागल्याप्रमाणे आणि जिवंत असूनही तो आपलं अस्तित्व हरवत जातो. पोराबाळांच्या, बायकोच्या काळजीपासून ते देशाच्या आर्थिक वृद्धीदराची चिंता, शेजारच्या घरातल्या दुःखदारिद्र्यापासून ते जगात घडणाऱ्या युद्धपर्यंतची चिंता, आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आपली पाठ अशी धरून असते, जी शरीरात अनावश्यक तणाव निर्माण करते.

ADVERTISEMENT

जग काय म्हणेल?, लोक काय विचार करत असतील?, मला हे जमेल का?, अशा अनेक गोष्टी ज्यांचं विनाकारण भांडवल करून आपण स्वतःलाच भंडावून सोडतो. ज्या प्रश्नाची उत्तरे आपल्याकडे नसतात, त्यासाठी विनाकारण तेचतेच विचार मनात घोळवत ठेवल्याने, आपली अवस्था बऱ्याचवेळा “इकडे आड तिकडे विहीर” अशी झालेली असते. वास्तवाचा विचार करण्याऐवजी आपण आपल्या चुकीच्या समजुतींना खतपाणी घालत गेलो, की चिंता करकचून आपले पाश आवळते आपल्याभोवती, ज्यामुळे एक न्याराच वैचारिक गोंधळ उडालेला असतो आपला.

ज्या गोष्टींची उत्तर आपल्याला शोधून पण सापडत नाही, अशा गोष्टींची विनाकारण काळजी करण्याने आपण आपला बहुमूल्य वेळ तर वाया घालवतोच, पण चिंता माणसाच्या शरीराची आणि मनाची सारी ताकत शोषून घेते. मग आपण नावाला माणूस म्हणून जगतो शरीराने, पण आत्मा मात्र कधीच हरवलेला असतो. मग अनामिक हृदयाची धडधड व्हायला सुरुवात होते, हातपाय कापायला लागतात, जीव घाबराघुबरा होतो. विचारांच काहूर चक्रीवादळासारखं आपल्याला गरगर फिरवत राहत आणि आपण त्यातच होत्याच नव्हतं होऊन बसतो. सुखी जीवनाचा मार्ग ज्यांना शोधायचा आहे त्यांनी अनावश्यक चितांना कायमची तिलांजली द्यायला हवी, मनात आत्मविश्वासाचा सकारात्मक महामेरू रोवून जे प्रश्न आपल्याला पडतायेत त्यांची उलटतपासणी घ्यायला पाहिजे. मग आपल्या चिंता,काळज्या किती अवास्तव होत्या हे आपल्याला जाणवायला लागेल.

-डॉ.कृष्णा सुभाष सपाटे

ADVERTISEMENT
Previous Post

ऊसतोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार

Next Post

‘आयुष्मान भारत’ योजनेच शुभारंभ

Ravi Chavan

Ravi Chavan

Related Posts

आदरणीय पवारसाहेब!
Article

आदरणीय पवारसाहेब!

December 12, 2021
राखेतून उठून फिनिक्सप्रमाणे भरारी घेणारा आनंद बनसोडे म्हणजे खऱ्या आयुष्यातील ‘बाजीगर’
Article

राखेतून उठून फिनिक्सप्रमाणे भरारी घेणारा आनंद बनसोडे म्हणजे खऱ्या आयुष्यातील ‘बाजीगर’

September 1, 2021
नाईक साहेबांमुळे ‘वर्षा’ हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं शक्तिकेंद्र झालं
Article

नाईक साहेबांमुळे ‘वर्षा’ हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं शक्तिकेंद्र झालं

July 1, 2021
#वट पौर्णिमा
Article

#वट पौर्णिमा

June 24, 2021
राजसाहेब असंख्य विचारांचं आगळंवेगळं समीकरण!
Article

राजसाहेब असंख्य विचारांचं आगळंवेगळं समीकरण!

June 14, 2021
शिवाजीराजांचा रायगडावर राज्याभिषेक
Article

शिवाजीराजांचा रायगडावर राज्याभिषेक

June 6, 2021
Next Post

'आयुष्मान भारत' योजनेच शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest

मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

October 3, 2018

दहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट

April 7, 2018

टीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात?

October 3, 2018

सकाळी लवकर उठण्याचे फायदे

October 5, 2018

शरद पवार साधणार तरुणांशी संवाद

1

‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान

1
‘काॅग्रेस’आणू शकते अच्छे दिन

‘काॅग्रेस’आणू शकते अच्छे दिन

0
चिमूर क्रांती स्मृतीस्थळ शहिदांना विजय वडेट्टीवारांनी वाहिली आदरांजली

चिमूर क्रांती स्मृतीस्थळ शहिदांना विजय वडेट्टीवारांनी वाहिली आदरांजली

0
चिमूर क्रांती स्मृतीस्थळ शहिदांना विजय वडेट्टीवारांनी वाहिली आदरांजली

चिमूर क्रांती स्मृतीस्थळ शहिदांना विजय वडेट्टीवारांनी वाहिली आदरांजली

August 16, 2022
स्वाध्याय परिवाराच्या लाखो तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागातून पथनाट्याद्वारे साजरी होणार जन्माष्टमी

स्वाध्याय परिवाराच्या लाखो तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागातून पथनाट्याद्वारे साजरी होणार जन्माष्टमी

August 13, 2022
ठाण्यातील पुनर्विकासाचे काम जलदगतीने करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाण्यातील पुनर्विकासाचे काम जलदगतीने करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

July 29, 2022
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दाऊद बाग येथील चौकाचे उद्घाटन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दाऊद बाग येथील चौकाचे उद्घाटन

July 29, 2022

Recent News

चिमूर क्रांती स्मृतीस्थळ शहिदांना विजय वडेट्टीवारांनी वाहिली आदरांजली

चिमूर क्रांती स्मृतीस्थळ शहिदांना विजय वडेट्टीवारांनी वाहिली आदरांजली

August 16, 2022
स्वाध्याय परिवाराच्या लाखो तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागातून पथनाट्याद्वारे साजरी होणार जन्माष्टमी

स्वाध्याय परिवाराच्या लाखो तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागातून पथनाट्याद्वारे साजरी होणार जन्माष्टमी

August 13, 2022
ठाण्यातील पुनर्विकासाचे काम जलदगतीने करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाण्यातील पुनर्विकासाचे काम जलदगतीने करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

July 29, 2022
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दाऊद बाग येथील चौकाचे उद्घाटन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दाऊद बाग येथील चौकाचे उद्घाटन

July 29, 2022

Browse by Category

  • Article
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • HEALTH
  • LETEST NEWS
  • LIFESTYLE
  • Literature
  • Maharashtra
  • My Mumbai
  • Politics
  • The Team

Recent News

चिमूर क्रांती स्मृतीस्थळ शहिदांना विजय वडेट्टीवारांनी वाहिली आदरांजली

चिमूर क्रांती स्मृतीस्थळ शहिदांना विजय वडेट्टीवारांनी वाहिली आदरांजली

August 16, 2022
स्वाध्याय परिवाराच्या लाखो तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागातून पथनाट्याद्वारे साजरी होणार जन्माष्टमी

स्वाध्याय परिवाराच्या लाखो तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागातून पथनाट्याद्वारे साजरी होणार जन्माष्टमी

August 13, 2022
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE

© 2016-2021 The Voice Of Mumbai

No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE

© 2016-2021 The Voice Of Mumbai

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In