• Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
Tuesday, April 20, 2021
  • Login
The Voice of Mumbai
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
The Voice of Mumbai
No Result
View All Result
Home Article

वाराणसी की वायनाड; कोण ठरेल सरस?

Ravi ChavanbyRavi Chavan
April 2, 2019
inArticle
0 0
0
0
SHARES
85
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे निश्चित. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने मोदी लाटेमुळे एकहाती सत्ता मिळवली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसी आणि गुजरातच्या अहमदाबाद मधून निवडणूक लढवली होती. ते दोन्ही मतदारसंघातून बहुसंख्य मताने निवडून आले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीचं चित्र जरा वेगळ आहे. देशात असंख्य प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत. पंतप्रधान मोदींनी दिलेली अनेक आश्वासनं अद्याप पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे जनमानसात नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्याचा फटका या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला बसू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुसरी जमेची बाजू म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक घडवून पाकिस्तानचा ना’पाक’ दहशतवादी चेहरा संपूर्ण जगासमोर आणलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र यांची प्रतिमा जागतिक पातळीवर अधिक बळकट झाली आहे. येत्या निवडणुकीत भाजपाला याचा कितपत फायदा होईल हे २३ मे च्या निकालानंतरच कळेल.

दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एकाच वेळी अमेठी आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीतच्या रिंगणात उतरणार आहेत. यावर भाजपाकडून राहुल गांधींवर टिकास्त्र होताना दिसत आहेत. राहुल गांधी अमेठीतून हारण्याची भीतीने वायनाडमधून निवडणुकीत लढवत आहेत असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी माध्यमांना सांगितले. मात्र, केरळमधून निवडणूक लढवून राहुल गांधी दाक्षिणात्य राज्यात काँग्रेस राजकीयदृष्ट्या मजबूत करण्यासाठी निवडणुकीच्या निमित्ताने मैदानात आहेत असे राजकीय विश्लेषकाचे मत आहे. कारण केरळमध्ये लोकसभेच्या एकूण २० जागा तर राज्यसभेच्या ९ जागा आहेत. शिवाय ज्या वायनाडमधून राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेत त्या लोकसभा मतदारसंघात ७ विधानसभा येतात. केरळ हा लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचा बालेकिल्ला जरी असला तरी काँग्रेससाठी येथे पोषक वातावरण आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केरळमधून काँग्रेसचे ७ खासदार निवडून आले होते. ज्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी लढणार ते गेल्या काही वर्षापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेल्या निवडणुकीत एम. आय शानवास वायनाडधून निवडून आले होते. मात्र, २०१८ मध्ये त्यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. त्यामुळे राहुल गांधींना वायनाड येथून लढवून दक्षिण भारतात काँग्रेस मजबूत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते प्रयत्न करतांना दिसत आहे.

केरळ देशातील सर्वात साक्षर राज्य आहे. तेथील मतदार अधिक सूज्ञ आहेत. शिवाय केरळमधील कम्युनिस्ट विचारधारा ही देशातील कम्युनिस्ट विचारांच्या अग्रस्थानी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कम्युनिस्ट पक्षाचे भारतात प्रामुख्याने दोन विचारधारा आहेत. त्यात पश्चिम बंगाल येथील सीपीएम आणि केरळ येथील सीपीएम या दोन कम्युनिस्ट विचारधारेत खूपच फरक दिसून येतात. पश्चिम बंगालमध्ये सीपीएम ही पुरोगामी, समाजवादी, बुद्धीजीवी, समग्र मानव जमातीच्या कल्याणाची पुरस्कर्ता करणारी विचारधारा आहे. याउलट, केरळमध्ये कम्युनिस्ट असणे अर्थात क्रांतीकारी असण्याचे प्रतीक आहे. तेथे हिंसेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हिंसेच्या जोरावर काही सिद्ध करायचे असेल तर ते मागे हटत नाहीत. त्यामुळेच केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. मात्र, आता ब-यापैकी वैचारिक बदल याठिकाणी घडत आहे. त्यामुळे देशातील सेक्युलर शक्ती पुन्हा एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षामध्ये मतभिन्नता आहे. मात्र, याआधी युपीए सरकारमध्ये कम्युनिस्ट पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे देशात होणा-या लोकसभा निवडणुकीत सीपीएम काँग्रेस पक्षाला किती बळ देते? वायनाडच्या निवडणुकीतून काँग्रेस दक्षिण भारतात किती बळकट होईल हे पाहणे औचित्याचे ठरेल.

– रवी चव्हाण

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

Ravi Chavan

Ravi Chavan

  • Trending
  • Comments
  • Latest

मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

October 3, 2018

बंजारा छोरी घेणार उडान!

May 4, 2018

टीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात?

October 3, 2018

दहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट

April 7, 2018

‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान

1

शरद पवार साधणार तरुणांशी संवाद

1
सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

0
हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

0
सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

April 8, 2021
मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात…

२५ वर्षापुढील सर्वांना प्रतिबंधात्मक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीकडे मागणी.

April 7, 2021
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन.

April 7, 2021
लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद.

लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद.

April 4, 2021

Recent News

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

April 8, 2021
मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात…

२५ वर्षापुढील सर्वांना प्रतिबंधात्मक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीकडे मागणी.

April 7, 2021
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन.

April 7, 2021
लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद.

लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद.

April 4, 2021

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Article
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • HEALTH
  • LETEST NEWS
  • LIFESTYLE
  • Literature
  • Maharashtra
  • My Mumbai
  • Politics

Recent News

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

April 8, 2021
मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात…

२५ वर्षापुढील सर्वांना प्रतिबंधात्मक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीकडे मागणी.

April 7, 2021

© 2018 The Voice Of Mumbai

No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE

© 2018 The Voice Of Mumbai

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
%d bloggers like this: