• Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
Wednesday, January 27, 2021
  • Login
The Voice of Mumbai
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
The Voice of Mumbai
No Result
View All Result
Home Article

डिग्री तर आहे हातात, पण करायचं काय?

The TeambyThe Team
December 11, 2019
inArticle
0 0
0
0
SHARES
197
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येत्या काळात लवकरच भारत हा जगातील सर्वाधिक डिग्री धारक असलेला देश बनेल. विविध डिग्र्यांचा मुखवटा चढवून देशातील तरुण तरुणी खूप विश्वासाने भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी सज्ज आहेत.काहीजण सरकारी अधिकारी बनन्याच्या प्रयत्नात आहेत तर काही नौकरी. पण काहीजण यापलीकडे जाऊन स्वत:च वेगळं अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.

डिग्री करण्यामागचं कारण

भारतातील युवक युवती परिक्षा काळात अभ्यास करून व १-२ महिने ट्युशन करून डिग्री मिळवतात आणि स्वत:हा नौकरी पात्र बनवतात. शिक्षणाचा उद्देश आवड म्हणून नाही नौकरी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन सर्व भारतभर पसरलेला आहे. उदा द्यायचे झाले तर अमेरिकेत एम.ए च शिक्षण घेतलं म्हणजे तो फक्त साहित्य विकासासाठी काम करेल , पण भारतात याउलट आहे डीग्री असते वेगळ्याच अभ्यासक्रमात आणि नौकरी वेगळ्याच ठिकाणी.

कमतरता कुठे आहे

आपल्या देशात थेराॅटिकल नाॅलेज वर जास्त भर दिल जाते त्यामुळे पाहिजे तसे कौशल्य विकसित होत नाही. विदेशात पाहिले तर पाठ्यक्रमासोबतच विद्यार्थ्यांना कंपनीत नोकरी करण्याची परवानगी दिली जाते. यामुळे त्याला पगार पण मिळतो आणि क्रेडीट पाॅईंट पण. या प्रैक्टिकल कार्यामुळे त्याला पदवी प्राप्त होते आणि त्याचे कौशल्य पण विकसित होतात. पदवी मिळवल्यानंतर त्याला नौकरी जर मिळाली नाही तर तो त्याच्या कौशल्याच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय उभारू शकतो.

उद्योगाकडे वळणे का गरजेचे

सगळ्यांना सरकारी नोकरी मिळेल असेही नाही. सध्या स्थिती पाहिली तर सगळीकडे बेरोजगारी जोमाने वाढत आहे. त्यामुळे पदवीधर युवकांना त्यांचा मोर्चा उद्योगाकडे वळवणे फार गरजेचे आहे जेणेकरून रोजगार निर्माण होईल आणि बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. भारतात उद्योगांसाठी सरकारची भूमिका सक्रिय आहे आणि प्रथम प्राधान्य हे उद्योगांना देत असल्याचे दिसते जेणेकरून देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.

डिग्री सोबतच इतर ज्ञान गरजेचे

डिग्री सोबतच इतर ज्ञान असल्याने काम करणे सोपे जाईल आणि गुणवत्तेच्या आधारावर विभक्त आयुष्य जगायला मदत होईल. हा लेख फक्त पदवीधर युवकांना दिशा देण्याच्या हेतूने आणि त्यांचं मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने आहे.

– हनुमंत चव्हाण

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

Tags: ArticleDegreeHanumantChavanManagementStudentStudy
The Team

The Team

  • Trending
  • Comments
  • Latest

मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

October 3, 2018

बंजारा छोरी घेणार उडान!

May 4, 2018

टीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात?

October 3, 2018

दहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट

April 7, 2018

‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान

1

शरद पवार साधणार तरुणांशी संवाद

1

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन…

0
हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

0

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन…

January 23, 2021

एमआयडीसी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजकांसोबत बैठक…

January 22, 2021

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय.

January 19, 2021
Hi this test post

Hi this test post

January 10, 2021

Recent News

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन…

January 23, 2021

एमआयडीसी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजकांसोबत बैठक…

January 22, 2021

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय.

January 19, 2021
Hi this test post

Hi this test post

January 10, 2021

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Article
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • HEALTH
  • LETEST NEWS
  • LIFESTYLE
  • Literature
  • Maharashtra
  • My Mumbai
  • Politics

Recent News

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन…

January 23, 2021

एमआयडीसी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजकांसोबत बैठक…

January 22, 2021

© 2018 The Voice Of Mumbai

No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE

© 2018 The Voice Of Mumbai

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
%d bloggers like this: