• Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
Tuesday, April 20, 2021
  • Login
The Voice of Mumbai
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
The Voice of Mumbai
No Result
View All Result
Home Article

‘कोरोना’शी जबाबदारीने लढण्याची गरज

The TeambyThe Team
March 19, 2020
inArticle
0 0
0
0
SHARES
183
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगालाच मोठा धक्का दिला आहे. आज 21 व्या शतकात विश्वातील प्रत्येक गोष्ट मुठीत आली असे म्हणत असतानाच मानवाला एका व्हायरसने मानवी मर्यादांची जाणीव करून दिली आहे. त्याची निर्मिती कशी झाली.? कुणी अन काय चुका केला.? हे वाचल्या नंतरचे प्रश्न. आज तरी हे संकट टाळावं कसं अन याला रोखावं कसं.? या विवंचनेत सारं जग आहे. पण यातही काही सकारात्मक शोधलं पाहिजे…!

कालपर्यंत बिझी.. बिझी.. अन प्रचंड बिझी… असणारा माणूस झटक्यात बिनकामी अन स्थिर झाला आहे. कोट्यवधी लोकं आपल्याच घरात जायबंदी झालेली व एकाच वेळी अख्ख्या जगावर असं काही संकट आलेलं अन जग हतबल झालेलं आमची पिढी प्रथमच पाहत आहे. पण आपण हा निसर्गाचा असा संदेश घेऊ की, निसर्गाने धावत्या जगाला, हापापलेल्या माणसाला स्वतः ला अपग्रेड करायला सर्वाना सारखा वेळ दिलाय. एकाच वेळी सर्वाना बाकी सगळं सोडून स्वतः कडे पाहायला घरात शांत बसवलंय. माणसाला माणसांची काळजी करायला, आपल्या माणसांना बोलायला त्यांना समजून घ्यायला. जगात माणसा माणसातला संवाद वाढायला एक संधी दिलीय.
मग आता प्रत्येकजण या संधीचा उपयोग कसा करतोय.? घरात फक्त बोअर होतंय म्हणत.. आता जगाचं कसं होणार.? या गप्पा मारत, की मिळालेल्या या वेळेत आयुष्यात जे वाचायचं राहून गेलं ते वाचून काढतोय, जे बोलायचं राहून गेलं ते बोलतोय, जे लिहायचं राहून गेलं ते लिहितोय..जी कला, जो छंद शिकायचा राहिला तो शिकतोय… या धावत्या देहाला व मनाला ध्यानस्थ करून शांती देतोय की याहून आणखी नव्या गोष्टी करून स्वतः ला अपग्रेड करतोय, हे सगळं मी जगदीश ओहोळ सांगतोय म्हणून करू नका..! तर उद्या हे संकट दूर झाल्यावर, अरे या संकटाने मला आयुष्यात कधी नव्हे ते सलग 15-20 दिवस शांत बसवलं, मग मी तेव्हा काय केलं.? याचं उत्तर तुम्हाला स्वतःला देत यायला पाहिजे.

तोवर घरात राहून सतत ‘या कोरोनाने घरात बसवलं, माझं लय नुकसान झालं’ असं म्हणत चिंता करणाऱ्यांनो फक्त तुम्हीच नाही सारं जग थांबलय, “तुम्ही झोपेत आहात आणि रात्री लांबलीय” असा विचार करा आणि मनात जपलेली स्वप्न या रिकाम्या वेळेत पूर्ण करा. कोरोनाचं हे वादळ निघून जाईलच पण या वादळाने मला काय शिकवलं हे तुम्हाला स्वतः ला, जगाला व पुढच्या पिढीला सांगता आलं पाहिजे.
“है कोरोना.. लेकीन तुम अपने आपको अपग्रेड करोना.।

– जगदीश ओहोळ, व्याख्याते

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

Tags: ArticleCorona VirusIndia Fight CoronaJagdish OholSpeaker
The Team

The Team

  • Trending
  • Comments
  • Latest

मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

October 3, 2018

बंजारा छोरी घेणार उडान!

May 4, 2018

टीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात?

October 3, 2018

दहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट

April 7, 2018

‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान

1

शरद पवार साधणार तरुणांशी संवाद

1
सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

0
हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

0
सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

April 8, 2021
मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात…

२५ वर्षापुढील सर्वांना प्रतिबंधात्मक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीकडे मागणी.

April 7, 2021
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन.

April 7, 2021
लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद.

लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद.

April 4, 2021

Recent News

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

April 8, 2021
मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात…

२५ वर्षापुढील सर्वांना प्रतिबंधात्मक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीकडे मागणी.

April 7, 2021
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन.

April 7, 2021
लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद.

लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद.

April 4, 2021

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Article
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • HEALTH
  • LETEST NEWS
  • LIFESTYLE
  • Literature
  • Maharashtra
  • My Mumbai
  • Politics

Recent News

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

सौंदर्यासाठी गुणकारी जायफळ…

April 8, 2021
मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात…

२५ वर्षापुढील सर्वांना प्रतिबंधात्मक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीकडे मागणी.

April 7, 2021

© 2018 The Voice Of Mumbai

No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE

© 2018 The Voice Of Mumbai

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
%d bloggers like this: