• Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
Monday, January 25, 2021
  • Login
The Voice of Mumbai
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
The Voice of Mumbai
No Result
View All Result
Home Article

नव्या राजनैतिक सुत्रपाताचा प्रारंभ…

Sayali PawaskarbySayali Pawaskar
May 14, 2020
inArticle
0 0
0
0
SHARES
165
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एका मागोमाग मजुरांविषयी घडणाऱ्या घटनेने मन हेलावून निघत होते. मी देखील त्यांच्या या दुर्दशे बद्दल अस्वस्थ झाले होते, पण ज्या मजुरांची आपण इतकी कीव करतो आहोत, त्यांनी आपल्या विकासाला गती दिली आहे. आपले घर बांधले आहे, माझ्या घराची वीट न वीट त्यांनी रचली आहे. आपण खात असलेले अन्न ज्या जमिनीत उगते, ती जमीन देखील याच मजुरांनी कसलेली आहे.
जो मजूर माझा देश घडवतो त्याच्याकडे मी सहानुभूतीने पाहते ही शोकांतिका आहे. सहज विचार केला की, आज जर मला घर नाही म्हणून मी रस्त्यावर आले, तर इतके मैल पायी चालण्याचे धाडस मी करू शकेन का ? उत्तर आहे नाही. पण जगण्याच्या ही हक्क गमावून बसलेल्या मजुरांना मात्र शक्य आहे. मग ती आठ महिन्याची गर्भवती ही का असेना, तिला ही शक्य आहे. कारण ते तुम्हा आम्हा सारखे व्यवस्थेला – सरकारला शरण जाणारे नाही आहेत. उपाशी राहतील, एकवेळ मृत्यू पत्करतील पण भीक मागणार नाही ही निष्ठा आहे त्यांच्या ठायी.
परिवर्तनवादी, पुरोगामी असलेले बुद्धिवादी आज सगळेच रस्त्यावरून चालणाऱ्या मजुरांविषयी बोलताना त्यांच्याकडे सहानुभूतीच्या दृष्टीने पाहतात, पण त्याचं बंड पुकारणे हे लोकतंत्र निर्माण करण्याचा इतिहास रचणार! ही दृष्टी रंगचिंतक मंजुल भारद्वाज सरांनी त्यांच्या कवितांमधून दिली .
मंजुल भारद्वाज सरांना ही त्रास झाला, अस्वस्थ वाटलं पण आपणही या
अवस्थेत केवळ हळहळ व्यक्त केली तर, प्रश्न सुटणार नाहीत हे त्यांना जाणवले.
म्हणूनच त्यांनी मजुरांच्या पायी चालत जाणाऱ्या घटनेला ‘महात्मा गांधीच्या दांडीमार्च’ सोबत जोडले आणि गांधींच्या तत्वाची दिशा दिली शेवटच्या (व्यवस्थेतील अंतिम) व्यक्तीला जोडण्याची.
अंतिम व्यक्ति लोकतंत्र की लड़ाई लड़ रहा है!मंजुल भारद्वाज

मंजुल भारद्वाज
खुद चले
और ऐसा चले
बंद देश चल पड़ा
हालात से समझौता नहीं किया
क़ुर्बानी दे दी
कुर्बान होकर चल पड़े
ऐसे चले
मुर्दा देश में
कारवां चल पड़ा
सच है
जब वो चल देते हैं
जब वो ठान लेते हैं
उनकी प्रतिज्ञा ही
उनका विधान होता है
सर्दी,गर्मी,बरसात
दिन रात का अँधेरा उजाला
उन्हें डिगा नहीं पाता
उन्हें डिगाने वाला
डिग जाता है
उन्होंने सत्ता के सूरमा को
डिगा दिया
सत्ता की बुनियाद हिला दी
अब उसे गिरते हुए
दुनिया देखेगी
कोई भगवान का मंदिर
कोई धर्म का जाल
कोई पूंजीपति बचा नहीं पायेगा
वो अपने खून से संविधान में
प्राण फूक गए
वो लोकतंत्र को ज़िंदा कर गए
संघर्ष की नई मिसाल बन
युगों युगों तक क्रांति का
परचम फहरा गए !

भारतीय समाज और व्यवस्था का
अंतिम व्यक्ति चल रहा है
वो रहमो करम पर नहीं
अपने श्रम पर
ज़िंदा रहना चाहता है
व्यवस्था और सरकार
उसे घोंट कर मारना चाहती है
अपने टुकड़ों पर आश्रित करना चाहती है
उसे खोखले वादों से निपटाना चाहती है
अंतिम व्यक्ति का विश्वास
सरकार से उठ चुका है
उसे अपने श्रम शक्ति पर भरोसा है
जब भगवान, अल्लाह के
दरबार बन्द हैं
उनकी ठेकेदारी करने वाली
यूनियन लापता हैं
तब अंतिम व्यक्ति ने
अपनी विवशता को ताक़त में बदला है
मरना निश्चीत है तो
स्वाभिमान से जीने का संघर्ष हो
अंतिम व्यक्ति अपनी मंज़िल पर चल पड़ा है
वो हिंसक नहीं है
पुलिस और व्यवस्था की हिंसा सह रहा है
मुख्य रास्तों की नाका बन्दी तोड़
नए रास्तों पर चल रहा है
उसके इस अहिंसक सत्याग्रह ने
सरकार को नंगा कर दिया है
सोशल मीडिया, ट्विटर ट्रेंड के
छद्म को ध्वस्त कर दिया है
गोदी मीडिया को 70 महीने में
पहली बार निरर्थक कर दिया है
अंतिम व्यक्ति का
यह सविनय अवज्ञा आंदोलन है
लोकतंत्र की आज़ादी के लिए
वो कभी भूख से मर रहा है
कभी हाईवे पर कुचला जा रहा है
कहीं रेल की पटरी पर मर रहा है
पर अंतिम व्यक्ति चल रहा है
जब मध्यम वर्ग अपने पिंजरों में
दिन रात कैद है
तब भी यह अंतिम व्यक्ति
दिन रात चल रहा है
सरकार को मजबूर कर रहा है
अपनी कुर्बानी से मध्यम वर्ग के
ज़मीर को कुरेद रहा है
ज़रा सोचिए देश बन्दी में
यह अंतिम व्यक्ति लोकतंत्र के लिए
लड़ रहा है
यह गांधी की तरह
अपनी विवशता को
अपना हथियार बना रहा है
शायद गांधी को पहले से पता था
उसके लोकतंत्र और विवेक का
वारिसदार अंतिम व्यक्ति होगा!

हा लॉकडाऊन आपल्याला काय देऊन जातोय हे समजायला हवं….आतापर्यंत आपण बाहेरच्या जंजाळात होतो, virtual गोष्टींचा भाग होतो, अडकत होतो. आपण माणूस आहोत हे विसरून मशीन होत चाललो होतो…एका निमित्ताने सगळंच जिथल्या तिथे थांबलंय. हो, ही आपल्या व्यवस्थेची दुर्दैवी बाब आहे की गरिबांचे शोषण, महिलांचे 24 तास राबणे आणि कामगारांची पायपीट जैसेथै आहे.
पुढे येणारा काळ आपल्यासाठी काय घेऊन येणार आहे, हे आजच्या स्थितीत डोकावून पाहिले तर कळेल, हे निश्चित.सध्या तरी मी घरी आहे, पण ज्यांना आपल्या घराची ओढ लागली आहे, त्यांचा खडतर मार्ग निदान सुसह्य व्हावा.
व्यवस्थेला बळकट करणाऱ्या या मजुरांनी आपल्या पायी चालत जाण्याच्या संघर्षातून , हे निश्चितपणे सांगितले आम्ही गरीब असलो तरी लाचार नाही, आमच्यात आयुष्याला श्रमाने घडवण्याचे कौशल्य आहे . जिथे मध्यमवर्ग आज आपल्याच चौकटीत कैद आहे, सुखवस्था आणि सुरक्षा यातच बंदीस्त आहे. तिथे आपल्या विवशतेला ताकद करून , नवीन रस्ता शोधत, गांधीच्या अहिंसेचा मार्ग या मजुरांनी निवडला आहे.
आपल्याकडे आकाशातून पुष्पवृष्टी करून कितीतरी मुद्दे नजरेआड करून त्या झाकल्या जातील असे वाटते, पण या फुलांच्या पाकळ्यावरून पायी चालणाऱ्यांना ना थांबवू शकत, ना दिलासा देऊ शकत…त्यांच्या पायांच्या खुणा येणाऱ्या काळात साक्ष असणार आहेत भावी भारताच्या निर्माणाची!
जिथे शब्द अर्थहीन होत चालले आहेत, संवेदना मेल्या आहेत, लोकशाही ची अंत्य यात्रा निघाली आहे, तिथे एक रचनाकार , एक कवी मजुरांच्या संघर्षाला एक नवीन राजनैतिक आयाम देऊन लोकतंत्र आणि लोकशाहीच्या प्रक्रियांना आपल्या रचनेच्या माध्यमाने पेटवतो. शब्द किती लिहिलेले आहे ते महत्त्वाचे नाही, पण शब्दात काय लिहिले आहे हे महत्त्वाचे आहे. आणि हेच रचनाकाराचे असणे आहे, हेच त्याच्या रचनेचे विधान आणि संविधान आहे. आणि जिथे माणुसकी संपते तिथे तिला जिवंत करण्यासाठी हे कला साहित्याचे नवीन रूप आपल्या समोर येऊन काळाला नवीन आकार देते.
क्रांति का परचम फहरा गए

– सायली पावसकर
रंगकर्मी
[email protected]

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

Tags: ArticleCorona CrisisCorona VirusIndia Fight CoronaIndia LockdownMaharashtraPeoplePoliticsSayali Pawaskar
Sayali Pawaskar

Sayali Pawaskar

  • Trending
  • Comments
  • Latest

मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

October 3, 2018

बंजारा छोरी घेणार उडान!

May 4, 2018

टीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात?

October 3, 2018

दहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट

April 7, 2018

‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान

1

शरद पवार साधणार तरुणांशी संवाद

1

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन…

0
हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

0

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन…

January 23, 2021

एमआयडीसी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजकांसोबत बैठक…

January 22, 2021

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय.

January 19, 2021
Hi this test post

Hi this test post

January 10, 2021

Recent News

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन…

January 23, 2021

एमआयडीसी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजकांसोबत बैठक…

January 22, 2021

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय.

January 19, 2021
Hi this test post

Hi this test post

January 10, 2021

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Article
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • HEALTH
  • LETEST NEWS
  • LIFESTYLE
  • Literature
  • Maharashtra
  • My Mumbai
  • Politics

Recent News

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचे मीडियाची क्षमता व व्यापकता दर्शविणारे अनोखे व्हर्च्युअल प्रदर्शन…

January 23, 2021

एमआयडीसी टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजकांसोबत बैठक…

January 22, 2021

© 2018 The Voice Of Mumbai

No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE

© 2018 The Voice Of Mumbai

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
%d bloggers like this: