• Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
Thursday, January 21, 2021
  • Login
The Voice of Mumbai
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE
No Result
View All Result
The Voice of Mumbai
No Result
View All Result
Home EDUCATION

शेवटच्या वर्षातील विद्यार्थांच्या परिक्षा न घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं विद्यार्थी भारतीकडून स्वागत…

आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याबद्दल विद्यार्थी भारतीच्या अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी राज्य सरकारचे मानले आभार.

The TeambyThe Team
July 13, 2020
inEDUCATION, Maharashtra, Politics
0 0
0
शेवटच्या वर्षातील विद्यार्थांच्या परिक्षा न घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं विद्यार्थी भारतीकडून स्वागत…
0
SHARES
118
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. अशात कोरोनामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थांच्या रखडलेल्या परिक्षा राज्यांनी ऑनलाईन पद्धतीने घ्यावा असे आदेश यूसीजीने दिले होते. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शेवटच्या वर्षातील विद्यार्थांच्या परिक्षा न घेण्याच्या निर्णयावर शिक्का मोर्तब करण्यात आला.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकार ठाम राहिले. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केले आहे. त्याच बरोबर ATKT च्या विद्यार्थ्यांचा निर्णय सुध्दा सरकारने घेतला असून या संकट काळात सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचा केल्याबद्दलही मंजिरी यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे. त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या हिताची ही लढाई अजून संपली नसून आता थेट केंद्र सरकार विरूध्द उभं राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

 

येत्या दोन दिवसात यूसीजीने शेवटच्या वर्षातील विद्यार्थांची परिक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यूसीजीने हा निर्णय रद्द न केल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिला आहे. विद्यार्थी आणि केंद्र यांच्यातला हा वाद आता कोणत्या वळणावर जातोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Share this:

  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

Tags: Central GovernmentManjiri DhuriUCGUddhav ThackerayVidyarthi Bharti
The Team

The Team

  • Trending
  • Comments
  • Latest

मोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

October 3, 2018

बंजारा छोरी घेणार उडान!

May 4, 2018

टीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात?

October 3, 2018

दहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट

April 7, 2018

‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान

1

शरद पवार साधणार तरुणांशी संवाद

1

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय.

0
हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

हिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’

0

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय.

January 19, 2021
Hi this test post

Hi this test post

January 10, 2021

भंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…

January 9, 2021

भारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.

January 5, 2021

Recent News

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय.

January 19, 2021
Hi this test post

Hi this test post

January 10, 2021

भंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हालवण्यात अग्निशामक दलास यश…

January 9, 2021

भारताने बनवली जगातील पहिली ‘हॉस्पीटल ट्रेन’.

January 5, 2021

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Article
  • EDUCATION
  • ENTERTAINMENT
  • HEALTH
  • LETEST NEWS
  • LIFESTYLE
  • Literature
  • Maharashtra
  • My Mumbai
  • Politics

Recent News

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय.

January 19, 2021
Hi this test post

Hi this test post

January 10, 2021

© 2018 The Voice Of Mumbai

No Result
View All Result
  • Home
  • MY MUMBAI
  • MAHARASHTRA
  • POLITICS
  • ENTERTAINMENT
  • EDUCATION
  • LIFESTYLE
  • HEALTH
  • LITERATURE
  • ARTICLE

© 2018 The Voice Of Mumbai

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
%d bloggers like this: