replica uhrenslot gacor slot Ravi Chavan swiss replica watches
author

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी बत्ती गुल; ट्विटरवर Power Cut ट्रेंड सुरू

मुंबई- ठाणे- नवी मुंबईतील अनेक भागात विज पुरवठा खंडित झाली आहे. मुंबई उपनगरातील मुलुंड, गोरेगाव, ठाणे, चेंबूर, खारघर या शहरातील नागरिकांनी सोशल मीडियावरून ही माहिती देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर यासंदर्भात Power Cut नावाचा ट्रेंड देखील सुरू झाला आहे. दरम्यान, टाटाकडून होणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील अनेक भागात विद्युत […]

लोकशाहीचा चौथा स्तंभ ढासळण्याच्या मार्गावर?

भारताची लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी पत्रकारितेचं मोठं योगदान आहे हे नाकारून चालणार नाही. कारण, पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून समाजाची जाण असलेल्या पत्रकारांना काढण्यात आले. असं का घडतयं? खर बोलणं पाप आहे का? प्रश्न उपस्थित करणं गुन्हा आहे का? सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवणे हा तर पत्रकारांचा अधिकार आहे. मग तरीही वृत्त […]

जलक्रांतीचे जनक: सुधाकरराव नाईक

अल्पशा कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकारण आणि प्रशासनावर कणखर निर्णयांची एक ठाम मुद्रा उमटविणारा मुख्यमंत्री म्हणजे सुधाकरराव नाईक. यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या छोट्याशा गावात २१ ऑगस्ट १९३४ रोजी सुधाकररावांचा जन्म झाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात सरपंच ते मुख्यमंत्री अशी अद्वितीय राजकीय सफर त्यांनी केली. पाण्याच्या संदर्भात महाराष्ट्र स्वयंमपूर्ण असावा असे त्यांना वाटत. “पाण्यासाठी वेळीच उपाययोजना जर केल्या नाही […]

जलक्रांतीचे जनक: सुधाकराव नाईक

मुंबईच्या भूमाफियांचे कर्दनकाळ ठरणारे सुधाकरराव नाईक अल्पशा कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकारण आणि प्रशासनावर कणखर निर्णयांची एक ठाम मुद्रा उमटविणारा मुख्यमंत्री म्हणजे सुधाकरराव नाईक. यवतमाळ जिल्ह्यातील गवली या छोट्याशा गावात २ ऑगस्ट १९३४ रोजी सुधाकररावांचा जन्म झाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात सरपंच ते मुख्यमंत्री अशी अद्वितीय राजकीय सफर त्यांनी केली. पाण्याच्या संदर्भात महाराष्ट्र स्वयंमपूर्ण असावा असे त्यांना वाटत. […]

जलक्रांती आणि सुधाकरराव नाईक

अल्पशा कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकारण आणि प्रशासनावर कणखर निर्णयांची एक ठाम मुद्रा उमटविणारा मुख्यमंत्री म्हणजे सुधाकरराव नाईक. यवतमाळ जिल्ह्यातील गवली या छोट्याशा गावात २१ ऑगस्ट १९३४ रोजी सुधाकररावांचा जन्म झाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात सरपंच ते मुख्यमंत्री अशी अद्वितीय राजकीय सफर त्यांनी केली. पाण्याच्या संदर्भात महाराष्ट्र स्वयंमपूर्ण असावा असे त्यांना वाटत. “पाण्यासाठी वेळीच उपाययोजना जर केल्या नाही […]

अमेरिकेने चौथ्यांदा महिला फुटबॉल विश्वचषक जिंकला

अमेरिकेच्या महिला संघाने चौथ्यांदा FIFA महिला फुटबॉल विश्वचषक जिंकला. फ्रान्समध्ये खेळल्या गेलेल्या ‘FIFA महिला फुटबॉल विश्वचषक 2019’ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अमेरिकेनी नेदरलँडला पराभूत केले. चारवेळा ही स्पर्धा जिंकून अमेरिकेच्या महिला संघाने नवा विक्रम रचला आहे. अमेरिकेच्या महिला संघाने सन 1991, सन 1999, सन 2011 व सन 2015 मध्ये अंतिम फेरी गाठली आणि त्यापैकी सन […]

Review: ‘टकाटक’ दिशाहीन झालेल्या तरुणांची गोष्ट

एकीकडे इंटरनेटच्या माध्यमातून अख्ख जग जणू हातात आलय. तर दुसरीकडे इंटरनेटमुळे होणा-या असंख्य दुष्परिणामांचा सामना या पिढीला करावा लागत आहे. यामुळे दिवसेंदिवस नाती दुभंगली जातायेत. या सगळ्या आव्हानांना रचनात्मक पद्धतीने वाचा फोडण्याचे काम दिग्दर्शक मिलिंद कवटे यांनी ‘टकाटक’ चित्रपटातून केले आहे. शहर आणि ग्रामीण अश्या दुहेरी कथानकातून दिग्दर्शकाने सद्याच्या तरुणाईचं वास्तविक रुप रचनात्मक पद्धतीने पुढे […]

भारत कसोटीत आणि इंग्लंड एकदिवसीय यादीत अव्वल

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वार्षिक सांघिक क्रमवारीत भारत आणि इंग्लंड या संघांनी अनुक्रमे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट प्रकारातील अव्वल स्थान टिकवले आहे. २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षांतील कामगिरीला या क्रमवारीसाठी ५० टक्के ग्राह्य धरण्यात आले आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला एक महिन्याचा अवधी बाकी असताना प्राप्त झालेले एकदिवसीय क्रिकेटचे अग्रस्थान हे इंग्लंडचा आत्मविश्वास उंचावणारे आहे. भारतीय […]

सुट्टीच्या दिवशी टीम परिवर्तनच्या युवकांचे मोलाचे काम

कल्याण शुन्य कचरा संकलन मोहीमेच्या माध्यमातून महिन्यातुन एकदा अनुक्रमे कल्याण आणि डोंबिवली शहरांतील नागरिकांकडून त्यांच्याकडे असलेले जुने साहित्य संकलित केले जाते. जुने कपडे, खेळणी, शैक्षणिक साहित्य, बॅग, इलेक्ट्रॉनिक वस्तु, प्लास्टिक, चपला आणि बूट मोठ्या प्रमाणात या मोहिमेत जमा होत असतात. जमलेल्या साहित्याची वयोगट आणि आकारानुसार विभागणी केली जाते आणि दुर्गम भागांतील गरजु लोकांना हे साहित्य […]

काही मिळावं म्हणून कविता लिहीत नाही – वीरा राठोड

पुणे | महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘एक कवयित्री एक कवी’ ह्या कार्यक्रमात प्रा. वीरा राठोड आणि कल्पना दुधाळ यांनी कविता आणि बोलीभाषेवर भाष्य कले. याप्रसंगी ह्या दोन्ही कवींनी कविता सादर करुन जणांशी संवाद साधला. दरम्यान, राठोड म्हणाले, “व्यवस्थेशी लढाई म्हणजेच विद्रोह असतो. विद्रोह हा समतेसाठी असतो.” तर कवयित्री कल्पना दुधाळ म्हणाल्या “दुःखात गाणं असत दु:ख सुंदर […]

Replika Órák - Olcsón Rolex replika órák Minősége Óra Webáruház Akciós