धंदेवाईक दृष्टीने म्हणा, भौगोलिक दृष्टीने म्हणा, धार्मिक दृष्टीने म्हणा किंवा साहित्यिक दृष्टीने म्हणा किंवा आणखी कुठल्या ह्याने म्हणा; बिचाऱ्या फणसाला मिळणारी वागणूक आंब्याच्या तुलनेत दुय्यमच! वागणूक आंब्यातून पैसे मिळवायचे, आंब्याच्या पेट्या पाठवायच्या, अक्षयतृतीयेला आंब्याचं नवं करायचं वगैरे वगैरे अनेक चर्चा नेहमी होतात. पण एखाद्या अक्षयतृतीयेला पिकलेल्या फणसाचा नैवेद्य दाखवून फणसाचं नवं केलयन कुणी, त्याचे फोटो […]
कलंक आणि भेदभाव या दोन संज्ञा समजावून घेताना ‘कलंक’ हा आपल्या वैयक्तिक अनुभवांचं इतरांनी अवमूल्यन करणे, मग तो एखाद्या आजाराबद्दल असू शकतो किंवा छोट्यामोठ्या गुन्हेगारीबद्दलही असू शकतो. भेदभाव ही एक कृती असते. त्यामध्ये सो कॉल्ड समाजाने एखाद्या व्यक्तीचे माणूसपण हिसकावून, हिरावून घेण्यासाठी केलेली एक कळत नकळत धडपड असते! कलंक आणि भेदभाव ह्या दोन्ही गोष्टी सहसा […]
महाराष्ट्रात अनेक व्याघ्र प्रकल्प उभारलेले आहेत. व्याघ्र संवर्धन प्रकल्पामध्ये सर्वात मोठे नाव विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे आहे. कोणालाही वाघ निश्चितपणे बघायचा असेल तर तो हमखास ताडोबाला बघायला मिळणार व निसर्गप्रेमींना माहिती आहे. सुमारे १५६६ चौकिमी भागात पसरलेल्या या विभागातील वनक्षेत्रात २००६ मध्ये ९ वाघ नांदत होते आता ती संख्या ४० चाही वर पोहोचलेली आहे. महाराष्ट्रातील […]
भाषिक पायावर राज्यांची पुनर्रचना करण्याचे केंद्र शासनाने मान्य केल्यानंतर मराठी भाषिक व गुजराती भाषिक यांच्या साठी 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्वैभाषिक राज्य अस्तित्वात आले. फक्त मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य असावे ही लोकांची मागणी सातत्याने होऊ लागल्याने 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात आले. यामुळे पूर्वीच्या मध्य प्रांतातील विदर्भ, हैद्राबाद राज्यातील मराठवाडा आणि […]
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७० ला त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे झाला. पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके हे होते. वडील गोविंदशास्त्री तथा दाजीशास्त्री व आई द्वारकाबाई. मॅट्रिक झाल्यावर १८८५ झाली ते जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले.१८९० साली बडोद्याच्या कला भवनातून त्यांनी चित्रकलेचा शिक्षणक्रम पूर्ण केला. याच सुमारास प्रोसेस फोटोग्राफी त्यावरील […]
चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेचे गुपित आपण आपले बाह्यअंग सुंदर ठेवण्यासाठी भरपूर गोष्टी करत असतो. जसे जिमला जाणे, व्यायाम करणे,चालायला जाणे आणि असे बरेच काही. तसेच चेहऱ्यावर तेज येण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. जसे हे क्रीम, ते क्रिम, मेकप लावणे असे कृत्रिम उपाय आपण करतो.परंतू तुम्हाला एक गुपित माहीत आहे का ? आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त […]
आपल्या सर्वांनाच माहित आहे की पृथ्वी असा एक ग्रह आहे जेथे सजीव आहेत. येथे पाणी, हवा व सजीव विविध घटकांनी सामावुन घेतले आहे. येथील जमिन अशी आहे की नव्याने निर्माण होण्यासाठी फक्त बियांची गरज आहे. आपली स्वृष्टी सुंदर, निर्मळ आहे. समुद्र व बेटांनी जणू पृथ्वीवर रांगोळी काढली आहे. रंगिबेरंगी फुले, पाने, प्राणी, पक्षी आहेत आणि […]
कसल्या समाजात जगत आहोत आपण? असा अस्वस्थ करणारा प्रश्न अलीकडे वारंवार पडू लागलाय. जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, पक्षाच्या नावाखाली लोकं दबा धरून बसली आहेत. ऐनवेळी एकमेकांवर तुटून पडतात. सगळ्या महामानवांचा यांनी पराभव केला आहे. देशात जीवघेण्या रोगाची लाट आली आहे पण अनेक लोक औषधांचा काळाबाजार करून खिसा भरण्यासाठी पळत आहेत. कुठल्या शाळेत शिकलेत हे इतका […]
गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या भारतातील गरिबांच्या संख्येत, ४५ वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या वर्षभराच्या काळात सर्वाधिक भर पडली आहे. गेल्या दशकभराच्या काळात सर्वात कमी आर्थिक वाढीची नोंद झाली असतानाच भारताला करोना महासाथीचा फटका बसला. ज्या ठिकाणी देशातील बहुतांश ग्राहक व गरीब लोक राहतात, त्या ग्रामीण भागावर मंदावणाऱ्या अर्थव्यवस्थेचा विपरीत परिणाम झाला […]
तेलंगणातील शेतकऱ्याचा महत्वपूर्ण शोध.पदमश्री आणि युगपुरुष डॉ. सुभाष पाळेकरांना दिले प्रेरणेचे उगम स्थान.भारत हा तांदुळ उत्पादनातील एक महत्वाचा देश आहे. भारतात सुमारे पाच हजार तांदळाच्या जाती आढळतात. सातत्याने अधिक उत्पादन देणारे आणि पौष्टिक तत्वांनी भरलेले नवे वाण तयार करण्यातही भारतातील वैज्ञानिक आघाडीवर आहेत. त्याचबरोबर तांदळाच्या अनेक जाती स्थानिक शेतकऱ्यांनीही शोधून काढल्या आहेत. असाच एक महत्वपूर्ण […]