तुमचा राजकीय विरोध करणारे, तुम्हाला हिणवणारे लाख असतील. पण त्याहूनही अधिक तुमच्या लढवय्या वृत्तीने प्रेरित झालेले आबालवृद्ध आहेत. अनेक कठीण प्रसंगांवर मात करत आज तुम्ही वयाची ८२ गाठलीत. स्वतः अनेक आवाहनांशी लढताना तुम्ही अनेकांसाठी ‘आधारवड’ झालात. एक असा वड ज्याची उंची कितीही वाढली तरी त्याच्या पारंब्या मात्र जमीनीकडेच असतात. ज्या जमिनीने या वटवृक्षाला मोठं केलं, […]
कऱ्हाड म्हटलं की यशवंतराव चव्हाण, बारामती म्हणजे शरद पवार आणि आमचं पुसद म्हटलं की आठवण येते ती नाईक साहेबांची. पुसदचा आहे असं म्हटलं की, सगळ्यांचं पहिलं वाक्य असतं ते म्हणजे नाईक साहेबांच्या गावचा. वसंतराव फुलसिंग नाईक. अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नाईक साहेबांचा प्रवास हा थक्क करणार आणि प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. महाराष्ट्राचं दीर्घकाळ म्हणजे तब्बल […]
आज सोशल मिडियावर जितके लोक मला ओळखतात, त्यातला सर्वात जास्त टक्का हा मनसे आणि राजसाहेब ठाकरे या दोन गोष्टींमुळे ओळखणाऱ्यांचा आहे. सध्या मी पक्षाचं काम करत नाही. मी माझं मत तटस्थ ठेवलंय. पक्षातल्या आणि साहेबांच्या काही गोष्टी पटल्या नाहीत. पण साहेबांवरचं आणि पक्षावरचं प्रेम कमी झालं नाही. राजसाहेबांमध्ये एक चुंबकीय आकर्षण आहे. तुम्ही त्यांच्यापासून कितीही […]
कसल्या समाजात जगत आहोत आपण? असा अस्वस्थ करणारा प्रश्न अलीकडे वारंवार पडू लागलाय. जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, पक्षाच्या नावाखाली लोकं दबा धरून बसली आहेत. ऐनवेळी एकमेकांवर तुटून पडतात. सगळ्या महामानवांचा यांनी पराभव केला आहे. देशात जीवघेण्या रोगाची लाट आली आहे पण अनेक लोक औषधांचा काळाबाजार करून खिसा भरण्यासाठी पळत आहेत. कुठल्या शाळेत शिकलेत हे इतका […]
माफी असावी पण असं बोलतोय, लिहितोय. बेअक्कलसारखे जगतोय आपण गेल्या कित्येक पिढ्या त्यामुळे देश, येथील जनतेचे प्रश्न या सर्वांचा आपल्याला काही फरकच पडत नाही. एकीकडे महासत्ता होण्याची स्वप्ने आणि एकीकडे टाळ्या आणि थाळ्यांचा आवाज नेमकं कुठे जात आहोत आपण??? आपल्याला सेवा सुविधा देणाऱ्या सर्व कष्टकरी आणि श्रमिक वर्गाचा त्यांच्या त्यागाचा आदर आहेच आणि तो कायम […]
सावित्रीबाई ज्योतिराव फुले एक स्त्री शिक्षण क्रांतिकारक महिला, त्याकालीन स्त्रीजीवन जर पाहिलं तर अंगावर शहारे यावे असाच टोका, आजही तो काळ बदलेला दिसत नाही जर फुलेच्या पुस्तकातील विचार लोकांच्या मस्तकात रुजले गेले असते तर आज आपल्या समाजाची परिस्थिती वेगळी असती आणि घरोघरी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले पूजले गेले असते. फुलांचा कालखंड म्हणझे एकोणिसाव्या शतकातला इंग्रजी […]
गेल्या २ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून माझे शेतकरी माय-बाप दिल्लीच्या वेशीवर आपल्या हक्कांची लढाई लढतायत. त्यांच्या हक्कांसाठीचं हे आंदोलन चिरडण्याचा जमेल तो प्रयत्न मोदी-शाहांची जोडगोळी करतेय. पण त्यांना हे कदाचित हे ठाऊक नाही, की अन्याय अत्याचारांची परिसीमा गाठली की जनतेच्या संतापाचा उद्रेक होतो तेव्हा जनता उठाव करते आणि सत्तेच्या गर्वाने खुर्चीवर बसलेल्या सत्ताधाऱ्यांना हादरा बसतो. मोदी-शाहांची […]
मी गेली अनेक वर्षांपासून लोणार या उल्कापातामुळे बणलेल्या जगप्रसिध्द विवर सरोवराच्या पायथ्याशी राहतोय,त्याचे महत्व मी जसाजसा समंजस होत आहे तसातसा वाढत आहे,हे मी नव्हे जगातील शास्त्रज्ञ व तज्ज्ञ सांगत आहेत,आपण एखादा प्रेक्षणीय स्थळ बणवण्यासाठी धडपडतो मात्र तोही मानवी मर्यादेच्या पलीकडे जात नाही,आज निसर्गाने एवढा मोठा स्वर्ग आपल्याला तयार करूण दिलाय त्याला वाढवायचे सोडाच त्याचे जतन […]
मंडळी खरं पाहिलं गेलं तर आज स्वतंत्र दिवस. कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. १९४७ साली भारतभूमी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाली. भारताच्या स्वातंत्र्याला आता ७३ वर्षे उलटून गेली आहेत. परंतु अजूनही आपणास स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला असे म्हणणे थोडे धाडसाचेच ठरेल. […]
आज यष्टी ला बाहत्तर वर्श झालेत मनुन कळालं… लय मजा असत्याय यष्टीत जागा धराची.तीची वाट बगावं लागतयं मग पावणी आल्यावनी ती यित्याय.यष्टीत चढताना फुकट खीर खायाला जायल्यावानी जोश असतयं.कवा कवा तर आपुन आद्दर होताव यवढी गरदी असत्याय. रुमाल टाकलं की शिट आपलं असतय मग.पण कलगा झाला तर दोन हात करावं लागतंय अन् त्यै काम कराच […]